पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2023 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

स्वामी विवेकानंद मराठी निबंध | pandit jawaharlal nehru information in marathi in 100 , 200 and 300 words

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 100 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 100 words

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते . ते एक प्रख्यात वकील होते . त्यांचे प्रारंभिक शिक्षण भारतात झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले . 1912 मध्ये ते भारतात परत आले . वडिलांप्रमाणेच ते वकील झाले . पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र कार्यकर्ते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते .

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन ब्रिटिशांविरुद्ध राजवट केली . त्या वेळी बऱ्याच वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले . मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत . त्यांचे आराम हराम है म्हणून प्रसिद्ध घोषवाक्य आहे .

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2021 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

ते राष्ट्रीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले . त्यांना लहान मुले खूप आवडत त्यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले . नंतर भारत सरकारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या कल्याणासाठी दरवर्षी बालदिन साजरा करावा असे जाहीर केले. 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 200 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 200 words

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते . ते एक कुशल राजकारणी ,उत्तम लेखक आणि वक्ते होते . त्यांना आर्किटेक ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखले जाते . पंडित नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला . त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे व्यवसायाने वकील होते . पंडित नेहरूंनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंड वरून केले .

वडिलांप्रमाणेच ते देखील वकील झाले . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला . त्यांना बराच वेळा तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चा लढा थांबवला नाही . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले .

भारताचे पंतप्रधान असताना नेहरुंनी देशासाठी कठीण परिश्रम घेते देशातील तरुणांना देखील त्यांनी परिश्रम करण्याची प्रेरणा दिली . त्यांनी देशाला आराम हराम आहे हे दोन घोषवाक्य दिले. त्यांचा असा विश्वास होता की परीक्षण करून मिळालेले फळ सर्वात गोड असते . एक महान दृष्टी ,प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम ,देशप्रेम आणि बौद्धिक शक्ती असलेले व्यक्ती होते.

पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत मुलांनाही ते फार आवडत असत व ते त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत . लहान मुलांविषयी पंडित नेहरूंना वाटणारा प्रेम व जिव्हाळा याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाची सेवा करत असताना 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले . देशाच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही.

Essay 1 – पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 300 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 300 words

भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू . पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे आहे . पंडित नेहरू हे एक महान दृष्टी ,कठोर परिश्रम ,प्रामाणिकपणा बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्ती होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 साली अलाहाबाद येथे झाला .

त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते . ते प्रख्यात वकील होते . पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोक प्रेमाने पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू असेही म्हणत . त्यांना लहान मुले खूप आवडत लहान मुलांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो .

लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्य वर भारताचे भविष्य अवलंबून आहे असे ते नेहमी म्हणत. पंडित नेहरू चे सुरुवातीचे शिक्षण खाजगी शिक्षणाद्वारे भारतातच पूर्ण झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्लंडला गेले . केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले . 1916 आली म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला . भारतात परतल्यानंतर पंडित नेहरू हे सरळ राजकारणात उतरले. 1919 साली ते प्रथम महात्मा गांधीजींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले .

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2021 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी ध्यास घेतला . 1919 मध्ये ते होमरूल चळवळ अलाहाबादचे अध्यक्ष बनले . 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला . 1923 झाली ते भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले . 1929 आली ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध राजवट लढली ब्रिटिशांविरुद्ध निदर्शने करताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला .

1935 मध्ये अलमोडा तुरूंगात यांनी आत्मचरित्र लिहिले. भारत स्वतंत्र साठी ब्रिटिशांविरुद्ध लढून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . तर 15 ऑगस्ट 1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले . आराम हराम आहे असे प्रसिद्ध घोषवाक्य त्यांनी देशाला दिले . 27 मे 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले असे थोर व्यक्तिमत्व आपल्या भारतात देशाला लाभणे हे फार मोठे आपले भाग्य आहे.

Essay 2 – पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 300 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 300 words

भारत हे अनेक महान स्वातंत्र्यसैनिक आणि जागतिक नेत्यांचे घर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्यापैकीच एक. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला, ज्याला अधिकृतपणे प्रयागराज म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध बॅरिस्टर होते. सुरुवातीच्या काळात जवाहरलाल नेहरूंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यानंतर त्यांना हायस्कूलच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. त्यांनी केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमधून कायद्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि लंडनमधील इनर टेंपलमध्ये बॅरिस्टर झाले. त्यानंतर ते भारतात परतले कारण त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आवड होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांच्यावर महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरलाल नेहरूंनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांची अनेकदा तुरुंगात रवानगी झाली. त्यांच्या एका तुरुंगाच्या काळात त्यांनी ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. त्यांनी आपली मुलगी इंदिराजी यांना पत्रांची मालिकाही लिहिली, ज्यात त्यांना भारताचा समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आणि स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी काँग्रेससोबतच्या स्वातंत्र्यलढ्यात अतिशय सक्रिय भूमिका बजावली. १९२९ मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची शपथ घेतली. ही पूर्ण स्वराज घोषणा म्हणून ओळखली जात होती आणि अधिकृतपणे 26 नोव्हेंबर 1930 रोजी मान्य करण्यात आली होती. हा दिवस ‘भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो जेव्हा भारताने अधिकृतपणे राज्यघटना स्वीकारली.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्‍यांच्‍या चतुरस्‍त्र नेतृत्‍वाखाली आणि जागतिक दृष्‍टीने भारताने आंतरराष्‍ट्रीय मंचावर प्रगती, समृद्धी आणि आदर मिळवला. त्यांनी भारतात लोकशाहीचा पाया घातला. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून अलाइन धोरणाचा अवलंब करून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाचे उदाहरण दिले. यामुळे भारत हा जगातील अलाइन चळवळीचा प्रणेता बनला. त्यांचा शांततापूर्ण सहअस्तित्वावर विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी 1961 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील पंचशील करारावर स्वाक्षरी केली. ते निःशस्त्रीकरणाचे मोठे समर्थक होते आणि शांतता आणि बंधुत्वाची आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. बुद्ध, ख्रिस्त आणि नानक यांनी परिभाषित केलेल्या मार्गाचे अनुसरण करून, त्यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला जगात सन्मानाच्या स्थानावर नेले.

27 मे 1964 रोजी त्यांचे निधन झाले. नियोजन आणि विकासाचा समृद्ध वारसा त्यांनी मागे सोडला. त्यांनी शैक्षणिक, तांत्रिक आणि वैद्यकीय संस्थांचे जाळे निर्माण केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या साखळीची स्थापना हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी मोठ्या औद्योगिक, कृषी, सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांचा वारसा सोडला. पोलाद प्रकल्प उभारणे, धरणे बांधणे आणि ऊर्जा प्रकल्प उभारणे यासारख्या प्रकल्पांनी भारताला तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या मार्गावर नेले.

त्यांचे योगदान सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय आहे. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. देश आणि जगावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या मोजक्या माणसांपैकी ते एक होते. मुलांमध्ये आवडते आणि ‘चाचा नेहरू’ म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या एकात्मतेसाठी आणि मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी ते एक दूरदर्शी म्हणून ओळखले जातात आणि ओळखले जातील.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा केली . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment